भारताच्या मुख्य भूभागाच्या किनारपट्टीची लांबी किती आहे?www.marathimahiti.com

भारताची सुमारे 15,200 किमी लांबीची सीमा आहे तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपसह मुख्य भूभाग किनारपट्टीची एकूण लांबी 7,516.6 किमी आहे, त्यातील मुख्य भूप्रदेश किनारपट्टीची लांबी 5422.6 किलोमीटर आहे तर बेटांच्या प्रदेशाच्या किनारपट्टीची लांबी 2094 किलोमीटर आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:02 ( 3 years ago) 5 Answer 138693 +22