भारताच्या मुख्य भूमीला किती कि मी सागर आहे?www.marathimahiti.com

भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:26 ( 3 years ago) 5 Answer 33431 +22