भारताच्या राज्यघटनेवर शेवटची सही कोणी केली?www.marathimahiti.com

बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे ही म्हटले जाते. घटनेची स्वीकृती – डॉ. आंबेडकर यांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:24 ( 3 years ago) 5 Answer 137649 +22