भारतात अभिजात भाषा कोणी घोषित केली?www.marathimahiti.com

मल्याळम या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय 2013 मध्ये मंत्रालया ने घेतल्याची घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि केंद्रिय मंत्री यांनी केली. 30 दश लक्ष लोकां द्वारे बोलली जाणारी, मल्याळम भाषा ही दक्षिण भारता मधील एकमेव प्रमुख भाषा होती जी, अभिजात भाषा (Abhijat bhasha) म्हणून वर्गीकृत केली गेली नव्हती.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:59 ( 3 years ago) 5 Answer 43878 +22