भारतात कचरा व्यवस्थापन कसे केले जाते?www.marathimahiti.com

वापरलेले सर्व कागद कोरडे ठेवणे, पाठमोरे कागद वापरणे, कुठल्याही कागदाच्या वा प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे न करणे, वापरलेली पाकिटे-पिशव्या पुन्हा वापरणे, काचेचे ग्लास व कप वापरणे, जुन्या वस्तू कचऱ्यात टाकू न देणे, वस्तू दुरुस्त करून वापरणे. वापरलेल्या वस्तूंपासून पुननिर्मिती कराः कचरा वेगळा ठेवा.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:14 ( 3 years ago) 5 Answer 115645 +22