भारतात किती किनारे आहेत?www.marathimahiti.com

पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंदी महासागर आणि अग्नेयेला बंगालचा उपसागर अशा ह्या तीन सागरांमुळे भारतीय किनारपट्टी विकसित झालेली दिसून येते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:28 ( 3 years ago) 5 Answer 25301 +22