भारतात कोणाला साक्षर मानले जाते?www.marathimahiti.com

नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार , एखाद्या व्यक्तीला त्याचे नाव लिहिण्याची आणि वाचण्याची क्षमता असल्यास ती साक्षर मानली . स्वातंत्र्याच्या वेळी भारताचा साक्षरता दर फक्त बारा (१२%) टक्के होता, तो वाढून सुमारे सव्वाष्ट (%%) टक्के झाला आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:07 ( 3 years ago) 5 Answer 28958 +22