भारतात गरिबीचे प्रमाण किती आहे?www.marathimahiti.com

भारतातील दारिद्र्याचे प्रमाण २०११ ते २०१९ या आठ वर्षांत १२.३ टक्क्यांनी कमी झाल्याचे वर्ल्ड बँकेच्या एका अहवालातून समोर आले आहे. २०११ मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण २२.५ टक्के होते ते २०१९ मध्ये १०.२ टक्के इतके खाली आले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:35 ( 3 years ago) 5 Answer 125953 +22