भारतात न्यायमंडळ स्वतंत्र आहे का?www.marathimahiti.com

न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी संविधानाने केलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत. 1) न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केल्या आहेत: i) राष्ट्रपतींच्या मते, ती व्यक्ती निष्णात कायदेतज्ज्ञ असावी. म्हणजे तिचा कायद्याचा सखोल अभ्यास असावा.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:17 ( 3 years ago) 5 Answer 31353 +22