भारतात पंचायत राज व्यवस्था केव्हा सुरू करण्यात आली 1 1950 ते 2 1945 ते 3 1947 ते 4 1962 मध्ये?www.marathimahiti.com

२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:40 ( 3 years ago) 5 Answer 53499 +22