भारतात पाण्याचे वितरण असमान का आहे?www.marathimahiti.com

भारत हा एक विशाल देश आहे आणि पाऊस सर्वत्र सारखा नसतो . काही ठिकाणी चांगला पाऊस पडतो आणि पाणी समृद्ध आहे. दुसरीकडे वाळवंट आहेत ज्यात कमी पाऊस पडतो. त्यामुळे विविध ठिकाणी पाण्याचे वितरण असमान आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:13 ( 3 years ago) 5 Answer 77872 +22