भारतात समाजशास्त्राची सुरुवात कधी झाली?www.marathimahiti.com

भारतामध्ये समाजशास्त्रीय विचार अगदी कौटिलीय अर्थशास्त्रा पासून श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोश गंथांपर्यंत आढळत असले, तरीही समाजशास्त्र हा विषय मुंबई विदयापीठात १९१९ मध्ये स्थापन झाला. मुंबई व कलकत्ता ही सुरूवातीच्या काळात त्यांची प्रमुख केंद्रे राहिली

solved 5
सामाजिक Monday 13th Mar 2023 : 12:13 ( 3 years ago) 5 Answer 13404 +22