भारतात सर्वात जास्त तापमान कोणत्या ठिकाणी आहे?www.marathimahiti.com

त्यापाठोपाठ सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीत मालीतील सेगोऊ शहराचा दुसरा क्रमांक लागला आहे. येथील तापमान 43.8 अंश इतकं नोंदलं आहे. त्यानंतर भारतातील चंद्रपूर पृथ्वीतलावरील तिसरं सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. मंगळवारी येथील तापमानाचा पारा 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.

solved 5
पर्यावरण Thursday 16th Mar 2023 : 17:24 ( 3 years ago) 5 Answer 66862 +22