भारतात १५ ऑगस्ट १९४७ रोजी सुमारे किती संस्थाने होती?www.marathimahiti.com

या धोरणामुळे अस्तित्वात आलेली ५९९ संस्थाने स्वातंत्र्यपूर्व भारतात होती (१९४७). यात भूतान, सिक्कीम आणि गिलगिट एजन्सीच्या कक्षेतील काही प्रदेश समाविष्ट नव्हता पण संस्थानांचा दर्जा असलेले कोल्हापूर संस्थानातील नऊ आणि पंजाबातील सात छोटे मांडलिक अंतर्भूत होते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:58 ( 3 years ago) 5 Answer 5534 +22