भारतातील आर्थिक उदारीकरणाचे परिणाम काय आहेत?www.marathimahiti.com

उदारीकरणाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र समाजवादी अर्थव्यवस्थेला पूर्णतः मुक्त अर्थव्यवस्था करताना खूप अडचणी निर्माण होतात. भारतात अजूनही बँकांचे पूर्णतः खाजगीकरण झालेले नाही. राजकोषीय सुधारणा – 1990 पर्यंत भारताचा सार्वजनिक खर्च सतत वाढत होता.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:34 ( 3 years ago) 5 Answer 48162 +22