भारतातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत?www.marathimahiti.com

भारताची एकूण लोकसंख्या पैकी शेती व्यवसायावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे ? २०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. यामध्ये तुम्ही शेती व शेतीवर आधारित उद्योग अंतर्भूत करू शकता. जसे कि ट्रॅक्टर मळणी यंत्र त्यांना मिळणारा रोजगार हा शेतीवर आधारित आहे.

solved 5
कृषि Tuesday 21st Mar 2023 : 15:11 ( 3 years ago) 5 Answer 129332 +22