भारतातील कोणते राज्य संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे?www.marathimahiti.com

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:03 ( 3 years ago) 5 Answer 89437 +22