भारतातील जुळी शहरे कोणती आहेत?www.marathimahiti.com

हैदराबाद-सिकंदराबादला जुळी शहरे म्हणतात. हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. हैदराबाद हे मोत्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. रांची-हटिया ही जुळी शहरे आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:36 ( 3 years ago) 5 Answer 83609 +22