भारतातील पर्यावरण प्रदूषणासाठी कोणते घटक जबाबदार आहेत?www.marathimahiti.com

वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, औद्योगिक कचरा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर अश्या अनेक कारणामुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे. प्रदूषण ही समस्या आता फक्त भारतापुरती मर्यादित नसून जगभरात देखील ही समस्या खूप वाढत आहे. प्रदूषणाचा प्रभाव हा फक्त मनुष्यावरच नाही तर सर्वच सजीवांवर होतो.

solved 5
पर्यावरण Thursday 16th Mar 2023 : 13:34 ( 3 years ago) 5 Answer 61361 +22