भारतातील पहिले साम्राज्य कोणते?www.marathimahiti.com

मुघल साम्राज्य
१५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबर जो कझाकस्तानातील तैमूर-मंगोल वंशातील होता त्याने दिल्ली सल्तनतीवर आक्रमण केले. पानिपतच्या पहिल्या लढाईत लोधींचा पराभव झाला व मुघल साम्राज्याची स्थापना झाली जे पुढील २०० वर्षे टिकले व भारतीय इतिहासातील एक प्रभावी साम्राज्य बनले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 08:44 ( 3 years ago) 5 Answer 67360 +22