भारतातील प्रमुख बंदरे कोणती आहेत?www.marathimahiti.com

13 मोठी बंदरे आणि 205 छोटी बंदरे आहेत.
पश्चिम किनारपट्टीवर, मुंबई, कांडला, मंगळूर, मुरमुगाव आणि कोचीन ही बंदरे आहेत. चेन्नई, तुतीकोरीन, विशाखापट्टणम, पारादीप, कोलकाता आणि एन्नोर ही बंदरे पूर्व किनाऱ्यावर आहेत. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:48 ( 3 years ago) 5 Answer 124529 +22