भारतातील प्राचीन शिक्षण पद्धतीचे उद्दिष्ट काय होते?www.marathimahiti.com

या कालखंडात वैदिक मंत्र,इतिहास,यज्ञकर्म,भूमिती व ज्योतिष या वैदिक पद्धती जपण्यासाठी आवश्यक विषयांचे अध्यापन प्रामुख्याने केले जाई. नाराशंसी गाथा, मंत्रार्थ समजून घेणे ,इतिहास, छन्दशास्त्र हे विषय शिकविले जात. व्याकरणशास्त्र उदयाला आल्यानंतर त्याचाही अभ्यास सुरू झालेला दिसतो.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 12:17 ( 3 years ago) 5 Answer 27493 +22