भारतातील सर्वात जास्त कालवा सिंचन कोणत्या राज्यात आहे?www.marathimahiti.com

इंदिरा गांधी कालवा हा मुळतः राजस्थान कालवा असे म्हटल्या जाते. हा भारतातील सर्वात लांब कालवा आहे. हा कालवा पंजाब येथे असलेल्या बियास आणि सतलज नदीच्या संगमापाशी बांधलेल्या हरीके येथील हरीके धरणापासून सुरू होतो आणि पुढे थार वाळवंटाच्या वायव्य दिशेला राजस्थान राज्यात वळून सिंचन सुविधा पुरवितो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:43 ( 3 years ago) 5 Answer 121117 +22