भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या किल्ल्याचे व किती आहे?www.marathimahiti.com

चित्तौडगड किल्ला, राजस्थान - भारतातील सर्वात मोठा किल्ला. चित्तौडगड किल्ला हा भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे आणि जागतिक वारसा स्थळ देखील आहे. सुमारे 2.8 किमी आणि 400 एकरमध्ये पसरलेला आणि किल्ल्याची सर्वोच्च उंची सुमारे 1075 मीटर आहे.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 10:50 ( 3 years ago) 5 Answer 95014 +22