भारतातील साक्षरतेचा दर किती टक्के आहे?www.marathimahiti.com

एकूण राज्यांच्या यादीत महाराष्ट्र हा सहाव्या स्थानी आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण ८४.८ टक्के आहे. पुरुषांच्या आणि महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात १२.३ टक्क्यांची तफावत आहे. पुरुष ९०.४ टक्के तर महिला या ७८.४ टक्के साक्षर आहेत.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:18 ( 3 years ago) 5 Answer 4327 +22