भारताने जागतिकीकरण कधी सुरू केले?www.marathimahiti.com

भारतातील जागतिकीकरण
भारतात १९९० च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झाली. ह्या काळात देशावरचे विदेशी कर्ज एवढे वाढले होते की जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधीह्या खाजगी जागतिक संघटनांनी भारताला आणखी कर्ज देणे नाकारले व कर्ज मिळवण्यासाठी भारतावर काही अटी लादल्या.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:33 ( 3 years ago) 5 Answer 55087 +22