भारताने जागतिकीकरणाचे धोरण कधी स्वीकारले?www.marathimahiti.com

१९९१ साली तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली नवे खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) आर्थिक धोरण स्वीकारण्यात आले, तेव्हाची भारताची आर्थिक स्थिती असाधारण म्हणावी अशी होती.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 15:16 ( 3 years ago) 5 Answer 7212 +22