भारताने नवीन आर्थिक धोरण कधी स्वीकारले?www.marathimahiti.com

30 वर्षांपूर्वी 24 जुलै 1991 ला खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाऊजा) या नव्या आर्थिक धोरणाची संसदेत घोषणा झाली. तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प सादर करताना नव्या आर्थिक धोरणांची रूपरेषाही मांडली

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:14 ( 3 years ago) 5 Answer 29242 +22