भारतामध्ये नवीन लोकसंख्या धोरण कधी अमलात आले?www.marathimahiti.com

एम. एस. स्वामीनाथन् यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष अभ्यासगट नेमला. या गटाने आपला अहवाल 1994 मध्ये सादर केला. त्यानुसार सन 2000 मध्ये लोकसंख्याविषयक राष्ट्रीय धोरण ठरविण्यात आले.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:24 ( 3 years ago) 5 Answer 31618 +22