भारताला किती देशाच्या सागरी सीमा लागल्या आहेत?www.marathimahiti.com

भारताला किती देशाच्या सागरी सीमा लागल्या आहेत?

जागतिक क्षेत्रफळाच्या २.४२% क्षेत्र भारताने व्यापले आहे. भारताच्या भू-सीमा ७ देशांशी संलग्न आहे. भारताच्या सागरी सीमा ६ देशांशी संलग्न आहे.

एकूण ७ देशांशी लागून असणाऱ्या भारतातील १७ राज्यांच्या सीमा :


१. बांगला देश (२७%) - प. बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम

२. चीन (२३%) - जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश

३. पाकिस्तान (२२%) - जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात

४. नेपाळ (१२%) - उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, सिक्कीम -

५. म्यानमार (१०.८%) - अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम

६. भूटान (४.५%) - सिक्कीम, प. बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश

७. अफगाणिस्तान (०.७%) - जम्मू-काश्मीर

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:46 ( 3 years ago) 5 Answer 6247 +22