भारताला दुसऱ्या हरित क्रांतीची गरज का आहे?www.marathimahiti.com

शेतीमध्ये यंत्रसामग्रीचा वापर कमी आहे. शेतीमध्ये खासगी गुंतवणूक होत नाही. त्यासाठी आर्थिक सुधारणा करण्याची गरज आहे. त्याचबरोबर भारतातील शेतकरी सध्या तांदूळ, गहू आणि ऊसावर आवश्‍यकतेपेक्षा जास्त भर देतात

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:28 ( 3 years ago) 5 Answer 78417 +22