भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य कसे मिळाले?www.marathimahiti.com

गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच १५ ऑगस्ट १९४७ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:50 ( 3 years ago) 5 Answer 114846 +22