भारताला मसाल्यांचा देश का म्हणतात?www.marathimahiti.com

जगभरात मसाल्यांसाठी भारताची वेगळी ओळख आहे. खरं तर इतिहास असं सांगतो, की अनेक व्यापारी आणि खलाशी भारतीय मसाल्यांच्या जगद्ख्यातीमुळे भारत देशाचा शोध घेण्यास निघाले. त्याला वास्को दी गामा आणि कोलंबसही अपवाद नाही

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:13 ( 3 years ago) 5 Answer 139177 +22