भारतावर कोणत्या राजघराण्याने सर्वाधिक वर्षे राज्य केले?www.marathimahiti.com

भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:18 ( 3 years ago) 5 Answer 117681 +22