भारतीय इतिहासात २६ नोव्हेंबर १९४९ चे महत्त्व काय आहे?www.marathimahiti.com

बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

solved 5
ऐतिहासिक Tuesday 14th Mar 2023 : 14:09 ( 3 years ago) 5 Answer 31123 +22