भारतीय घटना परिषदेचे अध्यक्ष कोण होते?www.marathimahiti.com

९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:42 ( 3 years ago) 5 Answer 69355 +22