भारतीय राज्यघटना कधी लिहायला सुरुवात झाली?www.marathimahiti.com

9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या सदस्यांची पहिली बैठक झाली होती. त्यानंतर 2 वर्षं, 11 महिने आणि 18 दिवसांच्या परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर रोजी राज्य घटनेचा मसुदा तयार झाला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 ला ती अंमलात आणली गेली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:46 ( 3 years ago) 5 Answer 45553 +22