भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या स्थापन केल्या होत्या?www.marathimahiti.com

1947 रोजी, संविधान सभाने उद्दिष्ट ठरावाला मंजुरी दिल्यानंतर राज्यघटना तयार करण्यासाठी अनेक समित्या नेमल्या. त्यापैकी प्रमुख होते- वाटाघाटी समिती, केंद्रीय घटना समिती, प्रांतिक घटना समिती, केंद्रीय ऊर्जा समिती, मसुदा समिती.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:24 ( 3 years ago) 5 Answer 60192 +22