भारतीय राज्यघटनेत काय लिहिले आहे?www.marathimahiti.com

भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:18 ( 3 years ago) 5 Answer 38171 +22