भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम ४४व्या घटनादुरुस्ती अधिनियम १९७८ द्वारे वगळण्यात आले?www.marathimahiti.com

1978 मध्ये, राज्यघटनेतील 44 व्या घटनादुरुस्तीने मुलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा अधिकार काढून टाकला आणि कलम 300 अ अंतर्गत त्याचे साध्या कायदेशीर अधिकारात रूपांतर केले.

solved 5
अदालती Tuesday 14th Mar 2023 : 14:21 ( 3 years ago) 5 Answer 31481 +22