मध्ययुगात किल्ल्यांना महत्व का होते?www.marathimahiti.com

(२) परकीय आक्रमणाच्या वेळी किल्ल्यांच्या आश्रयानेच प्रजेचे रक्षण करता येत असे. (३) किल्ल्यांवर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य आणि दारूगोळा यांचा साठा करता येत असे व आणीबाणीच्या काळात तो उपयोगी पडत असे. म्हणून मध्ययुगात किल्ल्यांना अतिशय महत्त्व असे.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:47 ( 3 years ago) 5 Answer 5762 +22