मध्याश्मयुग म्हणजे काय?www.marathimahiti.com

सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षांच्या कालखंडाला सामान्यत: यूरोपीय इतिहासात 'मध्ययुग' ही संज्ञा देतात. भारताच्या मध्ययुगीन कालखंडाचा आढावा घेताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. मध्ययुगीन इतिहास या संज्ञेच्या जवळपास पोहोचणारा ग्रंथ म्हणजे बाणभट्टाचे हर्षचरित होय.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:16 ( 3 years ago) 5 Answer 111658 +22