महाराष्ट्रात किल्ले कोणी बांधले?www.marathimahiti.com

सतराव्या शतकात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले आणि काही जुने किल्ले डागडुजी करून इमारती, तळी, तटबंदी यांची योजना करून लढाऊ बनविले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:50 ( 3 years ago) 5 Answer 106229 +22