महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला आहे?www.marathimahiti.com

रत्‍नागिरी (२३७), रायगड (१२२), सिंधुदुर्ग (१२०), ठाणे व पालघर (१२७), मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:08 ( 3 years ago) 5 Answer 40022 +22