महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे?www.marathimahiti.com

कोकणातील रत्‍नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्‍नागिरी (२३७), रायगड (१२२), सिंधुदुर्ग (१२०), ठाणे व पालघर (१२७), मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:28 ( 3 years ago) 5 Answer 25297 +22