मिर्झाराजे जयसिंग यांनी स्वारी केली तेव्हा पुरंदरचा किल्लेदार कोण होता?www.marathimahiti.com

शिवकाळात त्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. मोगल सरदार जयसिंग व दिलेरखान यांनी १६६५ मध्ये त्यास वेढा दिला. या वेढ्यात शिवाजीचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे मोठा परक्रम करून धारातीर्थी पडला.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:10 ( 3 years ago) 5 Answer 29106 +22