मुंबई कोणत्या वर्षी इंग्रजांच्या ताब्यात होती?www.marathimahiti.com

दोन वर्षांनी त्यांनी गुजरात सल्तनतला हरवून मुंबई स्वतःच्या ताब्यात घेतली. मग शिवाजी महाराज कल्याण वगैरे ठिकाणी पोहोचले पण त्यांनी इंग्रज लोकांबरोबर कधी युद्ध केलं नाही. 1661 साली इंग्रज राजाचं लग्न जेव्हा पोर्तुगालच्या राजकन्ये सोबत झालं तेव्हा पोर्तुगाल ने इंग्रजांना तिच्या हुंड्यात मुंबई दिली.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:00 ( 3 years ago) 5 Answer 111236 +22