मुंबई भारताची आर्थिक राजधानी कशी झाली?www.marathimahiti.com

इंग्रजांच्या कालपासूनच मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी झाली कारण मुंबईला लाभलेला प्रचंड सागरी किनारा. मुंबई बंदर ही तर निसर्गाची देणगीच आहे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुळे ही क्षमता अजून वाढली आहे. भारतातील सागरीमार्गाने केलेली जाणारी आयात निर्यात मुख्यत्वे मुंबईहून केली जाते.

solved 5
वैश्विक Thursday 16th Mar 2023 : 16:30 ( 3 years ago) 5 Answer 65516 +22