मुघलांनी भारतावर पहिले आक्रमण कधी केले?www.marathimahiti.com

इस पूर्व ३२६ च्या सुमारास मॅसेडोनियाचा महान सेनानी अलेक्झांडर द ग्रेट याने आपल्या जग जिंकायच्या मोहिमे अंतर्गत भारतावर आक्रमण केले. भारताचा वायव्य प्रांत ग्रीक अधिपत्याखाली आला. भारतावरील परकिय आक्रमणांची नांदी अलेक्झांडरच्या आक्रमणानिमित्त झाली.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:02 ( 3 years ago) 5 Answer 121658 +22