मौर्य वंशाचा शेवटचा शासक कोण होता?www.marathimahiti.com

अशोकाच्या राजवटीनंतर ५० वर्षे दुर्बल राजांनी मौर्य साम्राज्यावर राज्य केले. बृहद्रथ हा या साम्राज्याचा शेवटचा राजा होता.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:05 ( 3 years ago) 5 Answer 28847 +22